शनिवार, २९ सप्टेंबर, २०१२

सुविचार


  • माणूस काय होता यापेक्षा आज तो काय आहे याविषयी जागरुक आणि तत्पर असा .
  • जो काही आवश्यक असेल त्यावर लक्ष केंद्रीत करूनच कार्य करा म्हणजे मनाचा विनीयोग सुज्ञपणे केला जाईल.
  • भूतकाळापासून शिका वर्तमानाचा आनंद लूटा आणि भविष्याकरीता योजना आखा.
  • सत्ता लोण्यासारखी झुरत जाते तेव्हा अधिकाऱ्यांच्याही तोंडाला पाणी सुटते.
  • सर्वकाही उत्त्मच घडेल अशी अपेक्षा बाळगा आणि वाईट घडलेच तर त्याचाही स्विकार करा.
  • घमेंड हा पदार्थ दारू आणि अफू पेक्षाही भयंकर अंमली असतो.
  • जेथे शांती वास करते तेथे दोन माणसे एकमेकांचा द्वेश करु शकत नाही .
  • यश प्राप्त झाले की श्रेय घेण्यास अनेकजण पुढे येतात. मात्र अपयशाला वारस नसतो.
  • जे तुमच्यापाशी आहे त्याविषयी कृतज्ञ असा. पण जे तुमच्यासाठी नाही त्याचे दु:ख मानु नका .
  • जे ब्रम्ह दिसत नाही ते सत्य आहे.आणि जे जग दिसत आहे.  ते नाशिवंत आहे . 
  • उद्याचे भय नको. सर्वव्यापी परमेश्वर तेथे आधीच उभा आहे.
  • अहंकार म्हणजेच परमेश्वराला आपल्या जीवनातून दूर लोटतो.
  • स्वत:च्या अधिकारात वाढ, कर्तुत्वमान माणसाला मागावी लागत नाही कधी. 
  • भूतकाळापासून शिका वर्तमानाचा आनंद लूटा आणि भविष्याकरीता योजना आखा.
  • आपण जीवन जगतो पण त्यातुन बोध घेण्यास मात्र असमर्थ ठरतो. हेच खरे जीवनातील अपयश होय .
  • मृत्यू हा जग, व्याध्री म्हणजेच म्हातारपण व आजारपण संपविणारा स्वल्पविराम आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा